tag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post2517600391593300192..comments2014-08-31T19:15:28.978+05:30Comments on राजीव उपाध्ये यांची चिन्तनिका: एका चर्चासत्राच्या निमित्ताने...Rajeev Upadhyehttp://www.blogger.com/profile/09793807945824431727noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-65638172486669009852009-09-04T22:53:34.255+05:302009-09-04T22:53:34.255+05:30लेख आवडला, कायद्याविषयक माहीती नसल्यामुळे ४९८ (अ) ...लेख आवडला, कायद्याविषयक माहीती नसल्यामुळे ४९८ (अ) गुगल वरती शोधले आसता भरपुर माहीती मिळाली.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-72397206788188889872009-01-02T20:19:00.000+05:302009-01-02T20:19:00.000+05:30sahi artical pan ajaun deatil have hote spe when ...sahi artical pan ajaun deatil have hote spe when divorce cases vadat astana . such articals r much needed. good luck for ferther articalsAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-80175960646097000322008-12-28T17:40:00.000+05:302008-12-28T17:40:00.000+05:30प्रिय धोंडोपंत आपली पायधूळ आमच्या चिन्तनिकेला लागल...प्रिय धोंडोपंत <BR/><BR/>आपली पायधूळ आमच्या चिन्तनिकेला लागली हे आमचे अहोभाग्य...<BR/>सदिच्छांबद्दल आभार...<BR/><BR/><BR/>आपला <BR/><BR/><BR/>राजीव उपाध्येRajeev Upadhyehttps://www.blogger.com/profile/09793807945824431727noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4942465430774639793.post-55126136115962766972008-12-28T09:48:00.000+05:302008-12-28T09:48:00.000+05:30नमस्कार पंत,लेख छान आहे. आवडला. पत्रिकांचे पारंपार...नमस्कार पंत,<BR/>लेख छान आहे. आवडला. <BR/>पत्रिकांचे पारंपारिक पद्धतीने केलेले गुणमेलन आता बाजूला ठेवले पाहिजे असे आमचे मत आहे. त्याबद्दल आम्ही आमच्या संस्थळावर पूर्वीही बरेच लिहिले आहे. दोन पत्रिका जुळवितांना दोन्ही कुंडल्यात असलेले आयुष्ययोग, वैवाहिक सौख्य, संततीसौख्य, करिअर या दृष्टीने एकमेकांना ते अनुकूल आहेत किंवा नाही हे पाहिले पाहिजे. पुढील २५/३० वर्षात येणार्या महादशा दोघांना काय फळे देणार आहेत हे पाहिल्याशिवाय केवळ त्या कोष्टकाच्या आधारे विवाह जुळविणे धोक्याचे आहे. तसेच कुंडलीवरून त्यांचा स्वभाव व आवडीनिवडी एकमेकांना पूरक आणि पोषक आहेत की नाही याचा सुद्धा विचार करायला लागतो.त्याचप्रमाणे दोन्ही पत्रिकेतील ग्रह एकमेकांशी कोणत्या संबंधाने वावरत आहेत हे पहाणे आवश्यक आहे. महत्वाचे ग्रह जर एकमेकांशी वाईट योगात असतील तर पत्रिका जुळूनही वैवाहिक सुखाची फारशी अपेक्षा करता येत नाही. <BR/><BR/>असो. लेख आवडला. विषय आपलाच. म्हणून मतप्रतर्शन केले.<BR/><BR/>पुढील लेखनासाठी शुभेच्छा.<BR/><BR/>आपला,<BR/>(स्नेही) धोंडोपंतधोंडोपंतhttps://www.blogger.com/profile/10221665646851099334noreply@blogger.com